prathamesh-parab

‘टाइमपास’मधील दगडूला खऱ्या आयुष्यात भेटली प्राजू…

मुंबईः ‘टाइमपास’ चित्रपटामधील ‘दगडू’ला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिलसे हम अमीर है अमीर’, अशा एकापेक्षा एक डायलॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर केळवणाचा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेता प्रथमेश […]

अधिक वाचा..
ganpati-song

Video : वडे तळताना ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ सुचलं गाणं अन्…

मुंबई: सोशल मीडियावर सध्या ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीच्या साईराज केंद्रे याने या गाण्यावर एक रील केला होता. त्यानंतर हे गाणं आणि त्याचं रील तुफान व्हायरल झाले.पण या गीताचा मूळ गीतकार आणि गायक मात्र फारच कमी जणांना माहित आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्याचा मूळ गीतकार […]

अधिक वाचा..
Gautami Patil

Video: गौतमी पाटील स्टेजवर नाचता-नाचता पाय घसरून पडली अन्…

सांगली: नृत्यांगणा गौतमी पाटील स्टेजवर नाचता-नाचता पाय घसरून पडली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच डान्समुळे चर्चेत राहणारी डान्सर म्हणजेच गौतमी पाटील हिचे अनेकजण चाहते आहे. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. गौतमी ही दहीहंडी कार्यक्रमात डान्स करताना दिसली. तिला पाहण्यालाठी लाखोंच्या संख्येने गर्दी […]

अधिक वाचा..
jayant sawarkar

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर (वय ८८) यांचे आज (सोमवार) निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. जयंत सावरकर यांनी गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. जयंत सावरकर […]

अधिक वाचा..
Ravindra Mahajani

रविंद्र महाजनी यांचा टॅक्सी ड्रायव्हर ते अभिनेते प्रवास…

पुणेः मराठीतील प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी (वय ७७) यांचा तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. एका सुपरस्टारचा मृत्यू अशा प्रकारे व्हावा हे दुर्देवं आहे. रवीद्र महाजनी यांचा शेवटचा फोटो समोर […]

अधिक वाचा..
ravindra mahajani

अभिनेते रविंद्र महाजनी यांचा घरातील शेवटचा भयंकर फोटो समोर…

पुणेः मराठीतील प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी (वय ७७) यांचा तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. एका सुपरस्टारचा मृत्यू अशा प्रकारे व्हावा हे दुर्देवं आहे. रवीद्र महाजनी यांचा शेवटचा फोटो समोर […]

अधिक वाचा..

बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी दिपाली शेळके यांची निवड

शिरुर (किरण पिंगळे) बालरंग भूमीच्या सदस्यांनी अध्यक्ष पदासाठी माझी निवड करुन माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांची आभारी असुन बालरंगभूमीच्या परिषदेच्या माध्यमातून आगामी काळात अनेक नवनवीन उपक्रम घेतले जाणार असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत परिषदेचे उपक्रम पोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय बाल रंगभुमी परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा दिपाली शेळके यांनी केले. निळू […]

अधिक वाचा..

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील ॲक्शन सीनचे शूटिंग होणार…

मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचे शूटिंग बिडकीन येथील ‘ डीएमआयसी’त होणार असून ‘जवान’ हा एक ॲक्शनपट आहे जून २०२३ मध्ये तो रिलीज होणार आहे. सध्या हा पिक्चर सध्या निर्मिती प्रक्रियेत असून पुणे, हैदराबाद, मुंबई, चेन्नई येथे शूटिंग होणार आहे. मात्र, चित्रपटातील भरधाव गाड्यांचा थरार शूट करण्यासाठी या मेट्रो शहरात जागा नसल्याने औरंगाबाद नजीकच्या […]

अधिक वाचा..

फुलाला सुगंध मातीचा मालिका पुन्हा पाहायला मिळणार

मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल. मालिका जरी गोड वळणावर थांबत असली तरी लोकाग्रहास्तव या मालिकेचं पुन:प्रसारण करण्यात येणार आहे. ५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ वाजता फुलाला सुगंध मातीचा मालिका पहिल्या भागापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. या […]

अधिक वाचा..

प्रा. वामन केंद्रे यांना उज्जैनचा ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान’ जाहीर

मुंबई: महाकवी कालीदासांची नगरी उज्जैन येथील अभिनव रंगमंडळ या अत्यंत महत्त्वाच्या नाट्य संस्थेच्या वतिने आपल्या ४० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात आलेल्या पहिल्या ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान २२’ घोषणा नुकतीच करण्यात आली आणि हा पहिला पुरस्कार पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांना त्यांच्या एकुणच भारतीय रंगभुमी वरील अतुलनीय योगदानासाठी जाहीर झाला आहे. नाट्य दिग्दर्शनात […]

अधिक वाचा..